पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यक्तिमत्व विकास कसा करायचा?

 यक्तिमत्व विकास कसा करायचा? तुमच्या फायद्याच्या टिप्स 1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका, कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल. 2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्या अगोदर परत करा, तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत. 3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेन्यूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका, शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा. 4. तुझ अजून लग्न झालं नाही? तू अजून घर बांधलं नाहीस? असे समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही. 5. नेहमी आपल्या पाठून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष; कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुम्हाला कमीपणा येत नाही. 7. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याच भाडे त्याने दिले, तर पुढच्या वेळेस तुम्ही भाडे द्या. 7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा. 8. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका. 9. जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताब

मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे करा.*_

इमेज
 आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे करा. 👉 आपले आरोग्य हे जितके शारीरिक घटकांवर अवलंबून असते, तितकेच किंवा त्यापेक्षाही जास्त ते आपल्या मानसिक स्थितीवरही अवलंबून असते. सतत चिंता, ताणतणाव, स्पर्धा, हेवेदावे, मत्सर, भीती, असुरक्षितता अशा नकारात्मक भावनांचा पगडा आपल्या मानसिकतेवर असेल, तर आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्याउलट सकारात्मक मानसिकता आरोग्यावर चांगला परिणाम करते. ही सकारात्मकता प्रयत्नपूर्वक जोपासता येते. त्यासाठी फक्त आपल्या मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. आपला स्वभाव कसाही असला, तरी तो प्रयत्नांनी बदलता येतो आणि सकारात्मकतेचे लाभ मिळवता येतात… दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेक निराशेचे, मानहानीचे प्रसंग, ताण वाढवणार्‍या घटना, दु:खद आठवणी, अपेक्षाभंग अशा अनेक नकारात्मक बाबींचा सामना करावा लागतो. आपल्या मनाची शक्ती कमी करणार्‍या या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असते. कारण, नकारात्मतेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होत असतो. हे परिणाम टाळून आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठ

मूर्खाशी वाद घालू नका, गप्प रहा

एकेदिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्‍हणाला, ''बिरबल, एक प्रश्‍न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्‍यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्‍कीच नसणार तेव्‍हा मला त्‍यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे''  बिरबल म्‍हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीतून आपल्‍याला काय निष्‍पन्न होणार आहे तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्‍यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्‍याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्‍यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्‍न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्‍याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्‍यांना दरबारात जा