पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  नमस्कार मित्रांनो,  आजच्या लेख मध्ये आपण Law Off Average  ( सरासरी चा कायदा )  बद्दल माहिती पाहणार आहोत.  law Off Average म्हणजे काय ?  Law Off Average म्हणजे काय हे आपण एका उदाहरणा वरुण पाहूया   समजा,  तुम्हाला तुमच्या घरच्या गार्डन मध्ये वेगवेगळ्या  फुलाचे 50  झाडे लावायचे आहेत.   तुम्ही 50 झाडे लावता त्यामधुन 10 झाडे उगवत नाही, खराब बियामुळे  आणि राहिलेल्या 40 झाडांपैकी 30 झाडे उगवतात आणि 10 झाडे नैसर्गिक कारणामुळे उगवत नाही  म्हणजेच 50 झाडे लावल्यानंतर 30 झाडे सविस्तर वाढतात 30 झाडे हा average झाला त्या बगीचाचा  50: 20: 30 मित्रांनो परत एक उदाहरण पाहुयात  मित्रांनो तुम्ही  जो पण व्यवसाय करता किंवा तुम्हाला माल विकण्याचे Average काढायच असेल तर ते खाली दिलेल्या उदाहरण वरून काढु शकता   समजा,  तुमचे कपड्याचे दुकान आहे तुमच्या दुकानात दररोज 500 ग्रहाक येतात त्या पैकी 200 ग्राहक माल  बगतात विचारपुस करतात परंतु विकत घेण्यासाठी नाही म्हणतात.  परंतु 300 ग्राहक माल बगतात विचारपुस करतात थोडा वेळ घेतात आणि तुमचा माल विकत घेतात.  Averege चा रेशो 500 ग्राहक : 200 ग्राहक ( नाही ): 300 ग्राहक (

धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास..

इमेज
  धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास.. 👉 आज अंबानी घराण्याला सगळेच ओळखतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, मुकेश आणि अनिल अंबानी असेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही बनलेत. त्यांना प्रसिद्ध आणि श्रीमंत बनवण्यात त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांचा हात आहे. आज या लेख मध्ये  तुम्हाला सांगणार आहे की, ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेले धीरूभाई अंबानी ७५,००० करोडचे मालक कसे बनलेत. सांगितले जाते की, धीरूभाई अंबानी जेव्हा गुजरात मधून मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ५०० रुपये होते. हळूहळू संघर्ष करत त्यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य उभे करून दिले. धीरूभाईचे म्हणणे होते मी, जर तुम्ही स्वप्ने साकार नाही केलेत तर ते दुसरे कुणीतरी करून घेईल. त्यांनी सगळ्या जगासमोर आपलं लोखंड बनवलं आणि दाखवून दिलं की, जर तुमच्यात संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. आपल्या मेहनत आणि अनेक वर्षांच्या संघर्षाच्या जोवर ते देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन बनले. ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की, धीरूभाई आधी भजे तळण्याचे काम करत होते. धीरूभाई अंबानीचा जन्म २८ सप्टेंबर १९३२ साली
  Time Management  कोर्स ची नवीन बॅच 30 सेप्टेंबर 2020 पासुन शुरू होत आहे.   Online Time Management   या कोर्स मध्ये तुम्हाला  Day By Day अचुक नोट्स मिळतील   घरी प्रॅक्टीस करण्यासाठी Task मिळेल. 3 Book Summary मराठी मधून मिळतील.  5 PDF मराठी पुस्तके मोफत मिळतील.   👉कोर्स चा कालावधी 20 दिवस  👉कोर्स फी फक्त  200  ₹    WhatsApp group  ला फक्त 40 लोकांची बॅच असेल.   अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9545441697

आयुष्यात तीन संघर्ष असतात

इमेज
  आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.

Online Time Management Course

   1) Online Time Management Skills शिका तुमच्या स्मार्ट फोनवर   फक्त  10 दिवसामध्ये  मित्रांनो, देवाने सर्वांना वेळ सारखाच दिलेला आहे. दिवसाचे 24 तास त्यामधले 8 तास झोपे मध्ये जातात तर 2 तास जेवण, तयारी करणे अशा कामात चालला जातो. आणि आपल्या हातात फक्त 14 तास उरतात आणि हे 14 तास आपल्या साठी खुप महत्वाचे असतात. Time Management skills शिकल्यानंतर तुम्ही तुमचा टाइम चांगल्या प्रकारे Manage करू शकाल.  1 ) या कोर्स मध्ये दररोज Time Management कसे करावे याबद्दल Day By Day अचुक नोट्स मिळतील  2 ) दररोज सरावासाठी एक टास्क मिळेल.  3 ) कोर्स फी 200 रु.  फक्त  4 ) WhatsApp group  ला फक्त 30 लोकांची बॅच असेल.   नवीन बॅच 28 ऑगस्ट  2020 पासुन शुरू होत आहे,  ज्या व्यक्तिला  Online Time Management कोर्स मध्ये सहभाग घ्यायचा आहे,   आशा   सर्व व्यक्तींनी लवकरात लवकर WhatsApp Group ला जाइंट व्हायचे  आहे.         WhatsApp Number   - 9545441697  चला मग, वेळेचा चांगला उपयोग करूया.           नरेंद्र दिपके सर  ( Public Speaking Trainer & Writer )    

स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी काय करायला पाहिजे ??

*स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी काय करायला पाहिजे  ? 1)  प्रत्येक रविवार कमीत कमी १० ते १५ मिनिटे संपूर्ण आठवड्यासाठी चे प्लानिंग करायला विसरू नका त्यावेळी पूर्ण आठवड्यातील प्लानिंग विषयी लिहून ठेवा. प्रत्येक दिवसासाठी याप्रकारे तयार करा. प्रत्येक ठरवलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ व मनस्थिती मध्ये सकारात्मकता राहील व काम पूर्ण करण्यास मदत मिळेल.  2 )  त्या वस्तू फेकून द्या ज्यांचा वापर तुम्ही एक वर्षापासून करत नाही. ज्या वस्तू तुमच्या जवळ आहेत त्यांचा चांगला वापर करूनच पुढे चाला. मनात स्वतःला प्रश्न विचारा कि, तुम्ही मागील एक वर्ष ज्या  वस्तू वापरल्या नाही नंतर त्या वस्तू आपल्या मित्रांना द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीस देवून टाका. 3 )    प्रत्येक वस्तू जेथे ठेवली असते तेथेच ठेवत जा त्यामुळे गरज पडल्यास ती पटकन सापडते. 4)   रोज एक सोपा प्रश्न स्वतःला विचारा कि, आता कोणते महत्वाचे काम आहे जे मी करू शकतो आणि परिस्थिती सामान्य बनविण्यासाठी कोणता योग्य निर्णय मला घ्यायला हवा? 5 )   सगळ्यांना खुश ठेवणे बंद करा आपण सर्वांच्या आयुष्यात असे अनेक जण असतात ज्यांना प्रत्येक वेळी सोबत घेवून आपण

* दुखापासून स्वातंत्र्य *

इमेज
* दुखापासून स्वातंत्र्य * एकदा भगवान बुद्ध एका गावात शिकवत होते.   त्या खेड्यातील एक श्रीमंत व्यक्ती बुद्धाची शिकवण ऐकण्यासाठी आली.   प्रवचन ऐकून त्याला प्रश्न विचारण्याची उत्सुकता वाढली.   परंतु त्या सर्वांच्या मध्यभागी प्रश्न विचारण्यास तो मागेपुढे पाहत होता कारण त्या खेड्यात त्याची खूप प्रतिष्ठा होती आणि त्याची प्रतिष्ठा धोक्यात येईल असा प्रश्न होता.   म्हणून तो सर्वांच्या जाण्याची वाट पाहू लागला.   जेव्हा प्रत्येकजण निघून गेला, तो उठला आणि बुद्धांकडे आला आणि आपले हात जोडून बुद्धांना म्हणाला - देव माझ्याकडे सर्वकाही आहे.   संपत्ती, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, तपस्याची कमतरता नाही परंतु मी आनंदी नाही.   नेहमी आनंदी राहण्याचे रहस्य काय आहे?   मला हे जाणून घ्यायचे आहे की आपण नेहमी आनंदी कसे राहू शकतो? बुद्ध थोडावेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, "तू माझ्याबरोबर जंगलात चालत राहा, मी तुला आनंदी होण्याचे रहस्य सांगतो." असे बोलून बुद्ध त्याला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले.   वाटेत बुद्धांनी एक मोठा दगड उचलला आणि त्या व्यक्तीला देत म्हणाला, ते घे आणि जा.   त्या व्यक्तीने दगड उचलले आणि चाल

अपयशामधून यशाची निर्मीती ( 10 वा आणि 12 वी नंतर काय ? ) विद्यार्थना मार्गदर्शन

सर्वात प्रथम मी,  जे  विद्यार्थी  12 वी  एक्झॅम पास केली त्या सर्व विद्यार्थाचे हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्या देतो.    जे विद्यार्थी  12 वी एक्झॅम मध्ये नापास झालेले आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो                         अपयश ही यशाची पहिली पायरी आहे .  आजच्या दुनिया मध्ये जेवढे    Successfu l व्यक्ति आहेत. ते सुद्धा कधी न कधी अपयशी झालेले होते व नंतर त्यांनी किती यश प्राप्त केले हे सर्वांना माहितीच आहे.  जे विद्यार्थी Fail झाले त्यांनी नाराज न होता नव्याने आणि जोमाने शुरुवात करायला हवी.  आपण Fail झालो मनून एकाच जागेवर थांबू नका किंवा मी माझ्या जीवनामध्ये अपयशी झालो असा Nigative विचार करत बसू नका.  आपण अपयशी झालो हे मान्य करा. आपण अपयशी झालो म्हणुन सरांना किंवा एक्झॅम सेंटर ला दोष देत बसु नका  तुम्ही अपयशमधून यशाची निर्मीती करू शकता.   आपण आता पर्यन्त खुप खुप  बहाणे करत आलो पण आता आपण  आपल्या चुका बहाणा न करता आपल्याच समोर मांडायच्या आहेत.   सर्वात प्रथम आपण काय काय चुका केल्या त्या एका कागदावर लिहा.  जसे की -  1) आपण Collage रेगुलर केले का ?        2) मी खरच रोज अभ्यास करत

*पुस्तकांचे महत्त्व*

इमेज
   *पुस्तकांचे महत्त्व*   * कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. * पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करतं. * आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट वर जाऊन शोधणे ही एक सामान्य पद्धत आहे. *  इंटरनेट हा ज्ञान प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु पुस्तकांचे महत्त्व हे आजही कायम आहे. कारण आजही शाळेमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून शिकवले जाते. आज  कुठूनही पुस्तके खरेदी करु शकतो. *  पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही. परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणून आपण अशी पुस्तके वाचणे टाळावे आणि

परीक्षाची तयारी आपल्या हाती...

इमेज
                                          मित्रानो ,आजचा विषय म्हणजे वर्ग १० व १२ च्या  विद्यार्थाने कमी दिवसात परीक्षा ची तयारी कसी करावी या बदल मी थोडक्यात सांगणार आहे...  मित्रानो आपन सर्व जन क्रिकेट मैच तर पाहत असतोच, क्रिकेट मैच मध्ये दोन टीम असतात आणि मैच ची शुरुवात ही टॉस करुण होत असते जी टीम टॉस जितेल ती टीम अगोदर फिल्ड किंवा बैटिंग चूस करत असते .        समजा एक क्रिकेट टीम  अगोदर बैटिंग करत असते आणि त्यानी  ५० ओवर मध्ये ३१५ रन बनवले असेल तर त्याच्या विरुद्ध टीम ला ३१६ रन चेस करावे लागते आणि त्याना माहिती असते की आपल्याला किती रन रेट ने  प्रति ओवर रन काडावे लागेल जर चुकून  डॉट बॉल खेळले तर होईल काय शेवट च्या ओवर मधे सर्व टीम प्रेशर मध्ये येईल आणि कमी बॉल जास्त रन कड़वे लागतील जर शेवटच्या ओवर मध्ये जर परत डॉट बॉल खाले तर समजा तुम्ही मैच हारले  मित्रानो हे  छोट उदहरण आपल्याला  काय  सांगत आहे हे मी तुम्हाला एक्सपलेन  करतो         समजा त्या ५० ओवर म्हणजे  एक वर्षा  मित्रानो आपन एक  वर्षा मध्ये खुप दिवस डॉट खाले म्हणजे आपन तो दिवस फुकट वाया घातला असेच खुप दिवस आपन वाया