*पुस्तकांचे महत्त्व* * कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. * पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करतं. * आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट वर जाऊन शोधणे ही एक सामान्य पद्धत आहे. * इंटरनेट हा ज्ञान प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु पुस्तकांचे महत्त्व हे आजही कायम आहे. कारण आजही शाळेमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून शिकवले जाते. आज कुठूनही पुस्तके खरेदी करु शकतो. * पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही. परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणू...
स्वतःचा दृष्टीकोन सुधारा 👉 एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नवीन भाडेकरू राहायला येतात. खिडकीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहून बायको नवऱ्याकडे तक्रार करते की लोक खूप चांगले आहेत. पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत. नवरा म्हणतो, साबण संपला असेल दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहून बायको परत तेच वाक्य म्हणते की लोक खूप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत. कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील. नवरा ऐकून घेतो असे रोज चालते. एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहून नवऱ्याला म्हणते, अहो ऐकलंत का? समोरच्या वहिनी सुधारल्या, त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत. राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या काचा आतुन आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे नाही आपणच सुधारलोय. आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवुन आपण दुसऱ्याकडे पाहिले पाहिजे.
👉 मित्रांनो, एका गावात एक धनंजय नावाचा व्यक्ती राहत होता. धनंजय गाई म्हशी पाळत असे... रोज सकाळी गाई म्हशीना चरायला घेऊन जाणे आणि रात्री घरी आणणे असे त्याचे रोजच काम असे... धनंजय हा खूप मेहनती होता तसा तो खूप प्रेमळ आणि श्रद्धाळू सुद्धा होता... 👉 धनंजयच्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर होते. धनंजय रोज सकाळी अंगोळ करायचा आणि देवाचा पाया पडायला जायचा... देव दर्शन करायचा आणि नंतर गाई म्हशी घेऊन रानात जायचा... एके दिवसी... एक गाय एका सुंदर वासराला जन्म देते. धनंजय रोजच्या सारखा देव दर्शनसाठी जात असतो... देवाला जाताना त्याची नजर त्या सुंदर वासरावर पडते... धनंजयला ते वासरू खूप खूप आवडायचे त्यामुळे धनंजय देव दर्शनला जाताना त्या वासराला आपल्या पाठीवर बसुन सोबत घेऊन जायाचा... 👉 असेच दिवसा मागे दिवस जाऊ लागलेत तसेच धनंजय सुद्धा त्या वासराला रोज आपल्या पाठीवर बसुन देवाचे दर्शनसाठी घेऊन जात... आता, त्या छोट्यासा वासराचे एका मोठ्या बैलामध्ये रूपांतर झाले होते... धनंजय जेंव्हा त्या ब...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback