सुरुवात जीवनाची

मित्रानो, 
आयुष्यात आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला यशस्वी  व्हायच असत  आणि त्यासाठी आपण खुप मेहनत करायला ही तयार असतो। मेहनत, कष्ट करुण ही कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी।   जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपले मित्र किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला सांगतात की, तुज्याकडून हे काही होणार नाही। काही लोक आपल्याला सांगतात की  कदाचित तु नकारात्मक विचार केला असेल, म्हणुन तु तुझ्या कामामध्ये अपयशी झाला। तुम्ही जर नकारात्मक विचार न करता त्या एवजी थोड़ा सकारात्मक विचार कर तुला यश नक्की भेटेल , मग लगेच आपण ठरतो आता मि फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करणार आणि आपण सकारात्मक विचार करतो सुद्धा पण जेमतेम २ ते ४ घंटे आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपल्यालाही कळत नाही।
 काही लोक व मित्र  सांगतात की,  दृष्टिकोन बदला म्हणजे जग बदलेल पण दृष्टिकोण बदलायचा कसा हे मात्र कोणीच सांगत नाही। कदाचित त्या लोकाना पण माहिती नसते की दृष्टिकोण कसा बदलायचा।
  मित्रानो, आपल्याला जे करायच आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहीत नसेल तर आपण ते करणार तरी कसे? शेवटी आपण तेच करतो जे पुर्वी करत होतो आणि तेच परिणाम मिळतात जे पुर्वी मिळत होते, फरक काहीच नसतो त्यामुळे आपण आयुष्याचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक महीना नेहमीप्रमाणेच तसाच पुढे ढकलत राहतो। जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा आपन निरास होतो आणि हार मानुन घेतो आशावेळी गरज असते तर मोटीवेट ब्लॉग आणि पॉजिटिव विचार ची  


  मित्रांनो , दररोज नविन माहिती व मोटीवेट राहण्यासाठी तुम्ही ब्लॉग वाचु शकता 
                                                                                                                                 लेख
                                                                                                                           नरेंद्र दिपके 
                                                                                                                ( motivational speaker )
        

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट