पोस्ट्स

स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी काय करायला पाहिजे ??

*स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी काय करायला पाहिजे  ? 1)  प्रत्येक रविवार कमीत कमी १० ते १५ मिनिटे संपूर्ण आठवड्यासाठी चे प्लानिंग करायला विसरू नका त्यावेळी पूर्ण आठवड्यातील प्लानिंग विषयी लिहून ठेवा. प्रत्येक दिवसासाठी याप्रकारे तयार करा. प्रत्येक ठरवलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ व मनस्थिती मध्ये सकारात्मकता राहील व काम पूर्ण करण्यास मदत मिळेल.  2 )  त्या वस्तू फेकून द्या ज्यांचा वापर तुम्ही एक वर्षापासून करत नाही. ज्या वस्तू तुमच्या जवळ आहेत त्यांचा चांगला वापर करूनच पुढे चाला. मनात स्वतःला प्रश्न विचारा कि, तुम्ही मागील एक वर्ष ज्या  वस्तू वापरल्या नाही नंतर त्या वस्तू आपल्या मित्रांना द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीस देवून टाका. 3 )    प्रत्येक वस्तू जेथे ठेवली असते तेथेच ठेवत जा त्यामुळे गरज पडल्यास ती पटकन सापडते. 4)   रोज एक सोपा प्रश्न स्वतःला विचारा कि, आता कोणते महत्वाचे काम आहे जे मी करू शकतो आणि परिस्थिती सामान्य बनविण्यासाठी कोणता योग्य निर्णय मला घ्यायला हवा? 5 )   सगळ्यांना खुश ठेवणे बंद करा आपण सर्वांच्या आयुष्यात ...

* दुखापासून स्वातंत्र्य *

इमेज
* दुखापासून स्वातंत्र्य * एकदा भगवान बुद्ध एका गावात शिकवत होते.   त्या खेड्यातील एक श्रीमंत व्यक्ती बुद्धाची शिकवण ऐकण्यासाठी आली.   प्रवचन ऐकून त्याला प्रश्न विचारण्याची उत्सुकता वाढली.   परंतु त्या सर्वांच्या मध्यभागी प्रश्न विचारण्यास तो मागेपुढे पाहत होता कारण त्या खेड्यात त्याची खूप प्रतिष्ठा होती आणि त्याची प्रतिष्ठा धोक्यात येईल असा प्रश्न होता.   म्हणून तो सर्वांच्या जाण्याची वाट पाहू लागला.   जेव्हा प्रत्येकजण निघून गेला, तो उठला आणि बुद्धांकडे आला आणि आपले हात जोडून बुद्धांना म्हणाला - देव माझ्याकडे सर्वकाही आहे.   संपत्ती, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, तपस्याची कमतरता नाही परंतु मी आनंदी नाही.   नेहमी आनंदी राहण्याचे रहस्य काय आहे?   मला हे जाणून घ्यायचे आहे की आपण नेहमी आनंदी कसे राहू शकतो? बुद्ध थोडावेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, "तू माझ्याबरोबर जंगलात चालत राहा, मी तुला आनंदी होण्याचे रहस्य सांगतो." असे बोलून बुद्ध त्याला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले.   वाटेत बुद्धांनी एक मोठा दगड उचलला आणि त्या व्यक्तीला देत म्हणाला, ते घे आणि जा. ...

अपयशामधून यशाची निर्मीती ( 10 वा आणि 12 वी नंतर काय ? ) विद्यार्थना मार्गदर्शन

सर्वात प्रथम मी,  जे  विद्यार्थी  12 वी  एक्झॅम पास केली त्या सर्व विद्यार्थाचे हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्या देतो.    जे विद्यार्थी  12 वी एक्झॅम मध्ये नापास झालेले आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो                         अपयश ही यशाची पहिली पायरी आहे .  आजच्या दुनिया मध्ये जेवढे    Successfu l व्यक्ति आहेत. ते सुद्धा कधी न कधी अपयशी झालेले होते व नंतर त्यांनी किती यश प्राप्त केले हे सर्वांना माहितीच आहे.  जे विद्यार्थी Fail झाले त्यांनी नाराज न होता नव्याने आणि जोमाने शुरुवात करायला हवी.  आपण Fail झालो मनून एकाच जागेवर थांबू नका किंवा मी माझ्या जीवनामध्ये अपयशी झालो असा Nigative विचार करत बसू नका.  आपण अपयशी झालो हे मान्य करा. आपण अपयशी झालो म्हणुन सरांना किंवा एक्झॅम सेंटर ला दोष देत बसु नका  तुम्ही अपयशमधून यशाची निर्मीती करू शकता.   आपण आता पर्यन्त खुप खुप  बहाणे करत आलो पण आता आपण  आपल्या चुका बहाणा न करता आपल्याच समोर...

*पुस्तकांचे महत्त्व*

इमेज
   *पुस्तकांचे महत्त्व*   * कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. * पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करतं. * आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट वर जाऊन शोधणे ही एक सामान्य पद्धत आहे. *  इंटरनेट हा ज्ञान प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु पुस्तकांचे महत्त्व हे आजही कायम आहे. कारण आजही शाळेमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून शिकवले जाते. आज  कुठूनही पुस्तके खरेदी करु शकतो. *  पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही. परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणू...

परीक्षाची तयारी आपल्या हाती...

इमेज
                                          मित्रानो ,आजचा विषय म्हणजे वर्ग १० व १२ च्या  विद्यार्थाने कमी दिवसात परीक्षा ची तयारी कसी करावी या बदल मी थोडक्यात सांगणार आहे...  मित्रानो आपन सर्व जन क्रिकेट मैच तर पाहत असतोच, क्रिकेट मैच मध्ये दोन टीम असतात आणि मैच ची शुरुवात ही टॉस करुण होत असते जी टीम टॉस जितेल ती टीम अगोदर फिल्ड किंवा बैटिंग चूस करत असते .        समजा एक क्रिकेट टीम  अगोदर बैटिंग करत असते आणि त्यानी  ५० ओवर मध्ये ३१५ रन बनवले असेल तर त्याच्या विरुद्ध टीम ला ३१६ रन चेस करावे लागते आणि त्याना माहिती असते की आपल्याला किती रन रेट ने  प्रति ओवर रन काडावे लागेल जर चुकून  डॉट बॉल खेळले तर होईल काय शेवट च्या ओवर मधे सर्व टीम प्रेशर मध्ये येईल आणि कमी बॉल जास्त रन कड़वे लागतील जर शेवटच्या ओवर मध्ये जर परत डॉट बॉल खाले तर समजा तुम्ही मैच हारले  मित्रानो हे  छोट उदहरण आपल्याला  काय  सांगत...

** उद्याचा दिवसाची योजना **

                                          **   उद्याचा दिवसाची योजना ** नमस्कार मित्रांनो,    आजच्या लेख मध्ये  मी नरेंद्र दिपके  अपना सर्वाना  उद्याचा दिवस कशा चांगला जाईल  या बद्दल सांगणार आहे.    मित्रांनो कधी कधी आपले मित्र किंवा आपले आवती भोवती असणारे लोक सुधा अस म्हणतात  की आजचा दिवस खुप बोर गेला किंवा कोणी अस बोलते की आजचा दिवस  खुप वाइट गेला  परंतु अपन खरच कधी असा विचार केला का  हे सर्व लोक अस का बोलत असतात.  या मागचे एकच कारण आहे ते म्हणजे या सर्व लोकांनी उद्याचा दिवसाची कोणती ही योजना केलेली नसते . जसे की उद्या सर्वात महत्वाचे काम कोणते आहे किंवा उद्या कोणत्या मीटिंग ला जायच का  ......... अशे इतर काम  जेंव्हा हे काम आणि आपले काम एकच दिवस करावे लागते तेंव्हा आपली खुप धावपळ तर होतेच पण आपले एक पण काम चांगल नहीं होत आणि नंतर आपनच अस बोलतो की खरच आजचा दिवस माझ्यासाठी खुप ख़राब होता. ...

रविवारची सुट्टी...

इमेज
                                                                    रविवारची  सुट्टी  नमस्कार मित्रांनो,  मित्रांनो,  रविवारच्या सुट्टीचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का  ?  या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे वेगवेगळे असतील...   कोणी सांगेन रविवारी पार्टी करणे , किंवा रविवारच्या दिवसी दिवसभर झोप घेणे, यासारख्या गोष्टीसाठी  रविवारचा दिवस असतो. नोकरी करणारा माणुस सांगेन कि रविवारचा दिवस हा ७ दिवसांमधून एक वेळेस येतो आणि या पण दिवसी काम कसे करावे...?   रविवारचा दिवस हा तर पार्टी किंवा बाहेर जाऊन फिरून येण्यासाठी  असतो मग मी हा रविवारचा दिवस कसा वाया घालू....      मित्रांनो,  हे खर आहे कि रविवारचा दिवस हा खुशीचा आणि एंजॉय करण्याचा दिवस असतो. परंतु आपण रविवारचा दिवस एंजॉय करत असताना आपण सर्वात महत्वचे काम विसरून जात आहे... १५ वर्ष...