अपयशामधून यशाची निर्मीती ( 10 वा आणि 12 वी नंतर काय ? ) विद्यार्थना मार्गदर्शन


सर्वात प्रथम मी,  जे  विद्यार्थी  12 वी  एक्झॅम पास केली त्या सर्व विद्यार्थाचे हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्या देतो.  

जे विद्यार्थी  12 वी एक्झॅम मध्ये नापास झालेले आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो 

                       अपयश ही यशाची पहिली पायरी आहे . 


आजच्या दुनिया मध्ये जेवढे   Successful व्यक्ति आहेत. ते सुद्धा कधी न कधी अपयशी झालेले होते व नंतर त्यांनी किती यश प्राप्त केले हे सर्वांना माहितीच आहे. 


जे विद्यार्थी Fail झाले त्यांनी नाराज न होता नव्याने आणि जोमाने शुरुवात करायला हवी. 

आपण Fail झालो मनून एकाच जागेवर थांबू नका किंवा मी माझ्या जीवनामध्ये अपयशी झालो असा Nigative विचार करत बसू नका. 

आपण अपयशी झालो हे मान्य करा. आपण अपयशी झालो म्हणुन सरांना किंवा एक्झॅम सेंटर ला दोष देत बसु नका 


तुम्ही अपयशमधून यशाची निर्मीती करू शकता.  

आपण आता पर्यन्त खुप खुप  बहाणे करत आलो पण आता आपण  आपल्या चुका बहाणा न करता आपल्याच समोर मांडायच्या आहेत.  

सर्वात प्रथम आपण काय काय चुका केल्या त्या एका कागदावर लिहा. 

जसे की -  1) आपण Collage रेगुलर केले का ?        2) मी खरच रोज अभ्यास करत होतो का ? 

                3 ) आपण आपला टाइम Manegment करत होतो का ? 

असे बरेच प्रश्न स्वताला विचारा आणि स्वतकडून या प्रश्नाचे उत्तर शोधा. तुम्हाला तुमच्या चुका नक्की लक्ष्यात येतील. प्रत्येक चुका मधून नवीन शिका. आता केलेली चूक परत होणार नाही असे स्वताला वचन करा, आणि रोज मेहनत करा , रोज अभ्यास करा. 


जे  विद्यार्थी 10 वी 12 वी एक्झॅम पास झाले त्यांनी स्वतच्या भविष्यासाठी किंवा भविष्याबदल बारीकीने विचार करायला हवा 

समझा जर कोणाला स्वताचे करियरची  फील्ड निवडायची  असेल तर तो काय करेल. 
सोपे आहे  तो त्यांच्या घरच्यांना विचारेल, नातेवाईकांना विचारेल किंवा त्याच्या जवळच्या मित्रांना विचारेल नाही तर करियल काउंसलरकडुन Advice घेईल.  जेव्हा तो या सर्व लोकाकड़े जाईल तेव्हा सर्वजण 

आप आपले Advice देतील कोणी म्हणेल की, इंजीनियर बन दुसरा कोणी म्हणेल तू Business कर 
मित्रानो, जेवढ्या लोकांकडे जासाल तेवढे तुम्हाला Suggestion भेटतील. आता हे सर्व एडवाइस  ऐकुन तुम्ही confuse होऊन जासाल की , आता आपन कोणता करियल  मार्ग निवडायला पाहिजे. 

 मित्रानो,  जर तुम्हाला तुमचे करियल निवडायचे तर तुम्ही आशा ठिकाणी जा तिथे तुम्हाला disturb कोणी करणार नाही. तिथे जावून डोळे बंद करुण आपल्या हृदयाला विचारायच की, माझ्या प्रेमळ आणि खऱ्या मित्रा आज मला माझे करियल निवडायच तर मला सांग माझासाठी कोणते करियल सर्वात चांगले असेल. थोड़ी वाट पाहा आणि उत्तर नाही मिळाले तर हाच प्रश्न पुन्हा  विचारा तुम्हाला थोड्यावेळात च  उत्तर भेटेल. 

तुम्हाला जाणवेल की कोणते करियल तुमच्यासाठी सर्वात चांगले आहे   तुम्हाला फक्त एवढेच करायच आणि हे खुप सोप्प आहे.      

मित्रानो, तुम्ही तुमच्या हृदयाचा आवाजाने जे करियल निवडसार त्या कमामध्ये तुम्हचे मन लागेल व ते काम करताना तुम्हाला खुप आनंद सुद्धा मिळेल परंतु तुम्ही जर बाहेरचा आवाज ऐकुन जर करियल निवडाल तर तुम्हाला यश भेटणार तर नाही पण तुम्हाला ते भटकवणार नक्की आणि तुम्हाला पाहिजे तसे समाधान  भेटणार नाही हे मात्र खर आहे.  

80 % विद्यार्थी Fail होतात त्यांनी निवडलेल्या Fild मध्ये.... या मागचे एकच कारण आसते त्यांनी जी फील्ड निवडलेली असते त्यामध्ये त्यांचा जरा ही इंट्रेस्ट नसतो.  मित्रांनो तुमचा Interest आणि आवड ज्या फील्ड मध्ये असेल तीच फील्ड निवडा ..... 

तुम्ही जे काम करता त्यामध्ये जर तुमचा Interest असेल तर नक्की तुम्हाला यश भेटेल. 

आजच योग्य Decision घ्या कारण तुम्हीच तुमच्या जीवनाच्या चित्रपटाचे खरे हीरो आहात. 


भारतीय क्रिकेट टीम चे कप्तान विराट कोहली आज सर्वात मोठा क्रिकेट खेळाडु आहे , माहिती आहे का कारण त्यांचा लहानपणापासून क्रिकेट मध्ये इंटरेस्ट होता. त्यांनी तीच फील्ड निवडली ज्या मध्ये त्यांचा इंटरेस्ट होता 


भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान M. S. DHONI सर यांची कहाणी तर सर्वना  माहीतच आहे . एमएस धोनी हे एक रेल्वे मध्ये T.C. होते. परंतु त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांच्या आवडीने त्याला  जगातला सर्वात यशस्वी कप्तान बनवलं 

असे बरेच उदाहरण या जगामध्ये आहेत

मित्रांनो शेवटी मी एकच सांगेन जीवन खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा , 

स्वतचे निर्णय स्वता घ्या . ज्या फील्ड मध्ये तुमचा खुप इंटरेस्ट असेल असिच फील्ड निवडा. मला विश्वास आहे तुम्हाला यश नक्की भेटेल. 


जीवनामध्ये चांगल्या सवयी लावा जसे की , रोज सकाळी लवकर उठणे 

1 ) पुस्तके वाचने  2 ) स्वतचा टाइम मॅनेज करणे  3) Meditation करणे  4 ) दर रोज पॉजिटिव विचार करा 

5) व्यक्तिमहत्व विकास कसा होईल या बदल माहिती जमा करा 


सर्व 10 वी च्या आणि 12 वी च्या  स्टूडेंट्स ना त्यांच्या समोरील भविष्यासाठी खुप खुप शुभेच्या . 


धन्यवाद .....

                                                                                                  

                                                                                               लेख - नरेंद्र दिपके सर

                                                                                    ( Writer and Motivational Speaker )

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट